पुणे : राज्यात शुक्रवारपासून (ता. ७) पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह धुवाधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी दिला. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा ‘येलो अलर्ट’ जाहीर केल्याची माहिती विभागाने दिली.
